तलाठी आणि ग्रामसेवकांनी सामान्य माणसाच्या हिताचा कारभार करावा, उगाच ठेकेदारांची चिंता करीत बसू नका : महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर : झुंजार न्यूज सरकारी योजनेतील कामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा झाल्यास येथूनपुढे आधिका-यांना जबाबदार धरण्यात येईल. ठेकेदारांच्या भरवश्यावर कोणत्याही योजनेची कार्यवाही करु नका, आता सरकार बदलले आहे याची जाणीव ठेवून तलाठी…
