Tag: खरीप हंगामात खत टंचाईचे मोठे संकट; केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची डॉ. अजित नवले यांची मागणी

खरीप हंगामात खत टंचाईचे मोठे संकट; केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची डॉ. अजित नवले यांची मागणी

अहिल्यानगर । झुंझार न्यूज जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने पाहता, येत्या खरीप हंगामामध्ये राज्यासह देशात खतांची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे संकट ओळखून…