खोट्या घोषणा करून फसवणूक करणे हे भाजपा सरकारचे धोरण-आमदार थोरात
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारला धरले धारेवर संगमनेर । झुंजार न्यूज राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत .जानेवारीमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही…
