Tag: जनतेने महायुती सरकारला मोठे पाठबळ दिल्याने त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेचं ध्येय : ना . विखे पाटील

जनतेने महायुती सरकारला मोठे पाठबळ दिल्याने त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेचं ध्येय : ना . विखे पाटील

संगमनेर । झुंजार न्यूज राज्यातील जनतेने महायुती सरकारला मोठे पाठबळ दिले आहे.जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे प्राधान्य असून,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची यशस्वी…