तुम्ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्व हाच महाराष्ट्राला सर्वात मोठा कलंक : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार !
संगमनेर / झुंजार न्यूज विचारांशी प्रतारणा करुन, मागील अडीच वर्ष तुम्ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्व हाच महाराष्ट्राला सर्वात मोठा कलंक होता अशा शब्दात महसूल,पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण…
