परमार्थासाठी त्याग महत्वाचा : ह. भ. प. डॉ. शुभम कांडेकर
कोपरगांव । झुंजार न्यूज भौतिक सुखातुन मनुष्याला सातत्यांने हाव सुटते, लोभीपणा अंगातुन जात नाही पण जोपर्यंत त्याच्याकडुन प्रिय वाटणा-या गोष्टी सुटत नाही तोपर्यंत परमार्थ घडत नाही त्यासाठी त्याग महत्वाचा आहे…
