रिपाईला एक ही जागा दिली नाही हि खेदाची बाब तरी सुध्दा मी युती बरोबर प्रामाणिकपणाने : रामदास आठवले
मुंबई । झुंजार न्यूज देशाचे संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही, परंतु निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांकडून भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल अशा प्रकारच्या अफ़वा पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करण्याचे काम…
