सागराचे पर्यावरण धोक्यात आले तर जीवसृष्टी धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही – बोधनकर
संगमनेर । झुंजार न्यूज सागरापासून आपणास सर्वाधिक म्हणजे ७०प्राणवायू आणि १०० टक्के पाऊस मिळतो पण सहा महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाइतक्या सागरावर प्लॅस्टिक पसरलेले असल्याने सागरा बरोबरच आपले,पर्यायाने आपल्या पृथ्वीचे आरोग्य धोक्यात आले…
