अतिवृष्टीमुळे शेतीत साचलेले पाणी, पालकमंत्री विखे-पाटील यांच्या पाहणी दौऱ्यानंतर अतिक्रमणे काढण्याचे आदेश!
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील उंबरी, बाळापूर, रहीमपूर, जोर्वे आणि कोल्हेवाडी या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग (ओढे-नाले) अतिक्रमणांमुळे बंद…
