ज्यांनी रामाला आणि हिंदुत्वाला सोडले त्यांना आता जनताही सोडेल : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
लोणी । झुंजार न्यूज हिंदुत्ववाद सोडून उध्दव ठाकरेंनी आपले आपले राजकीय अस्तित्व केव्हाच गमावले आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात येवून कितीही पायघड्या घालून आरत्या केल्या तरी, त्यांचा गैरसमज आता परमेश्वर दुर…
