ठाकरे सरकारच्या कार्यकाळातचं निळवंडे डाव्या व उजव्या कालव्याला पाणी देण्याचे ठरलेले : आ थोरात
पानोडी । झुंजार न्यूज उध्दव ठाकरे यांचे अडीज वर्ष असणाऱ्या सरकारच्या नियोजनातून निळवंडे धरणातून डाव्या व उजव्या कालव्याला पाणी येणारचं हे शाश्वत ठरले होते . त्यातून उजव्या कालव्यातून आलेले पाणी…
