पिण्याचे पाणी व चारा देण्याचा प्राधान्यक्रम तर शेतकऱ्यांना बियाणं देण्याचा सरकारचा निर्णय ! ना . विखे पाटील
संगमनेर दुष्काळी परीस्थीती ओढवलेल्या गावामध्ये तातडीने पाण्याचे टॅकर उपलबध्द करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून,पिण्यासाठी पाणी आणि जनवारांसाठी चारा हाच सरकारचा प्राधान्यक्रम आहे.पाणी उपलब्ध असलेल्या भागात चारा उत्पादनासाठी शेतकऱ्याना…
