शेतकरी आणि आदिवासींच्या प्रश्नांवर सरकार केवळ चर्चा नको, तर ठोस निर्णय घ्या; बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर घणाघात
संगमनेर । झुंझार न्यूज आदिवासी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर कॉ. अजित नवले यांनी काढलेला मोर्चा हा त्यांच्या व्यथांचे प्रतिबिंब असून, सरकारने आता केवळ शिष्टमंडळांना चर्चेसाठी बोलावून वेळकाढूपणा करू नये. आदिवासींचे प्रश्न…
