आ .थोरात यांच्या मागणीतून निळवंडे कालव्याचे आवर्तन वाढले
शेतकऱ्यांमध्ये आनंद संगमनेर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू असलेले आवर्तन वाढवून दुष्काळी भागातील जास्तीत जास्त गावांमधील शेतकऱ्यांना पाणी मिळावे अशी मागणी निळवंडे धरणाचे व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात…
