कमी पटसंख्या शाळाबंदीमुळे गरिब मुले वंचित राहण्याची भीती-मा. आमदार डॉ. तांबे
संगमनेर । झुंजार न्यूज राज्य सरकारने सुमारे 14783 शाळा बंद करून त्या समूह शाळा करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे.यामुळे गोरगरिबांची वाडी वस्तीवर शिकत असलेली मुले शिक्षणापासून वंचित राहणार…
