केवळ वृक्षारोपन करून चालणार नाही तर त्याच्या संगोपनाची सुध्दा काळजी घ्या : सौ दुर्गाताई तांबे
संगमनेर : झुंजार न्यूज वृक्ष हे मानवी जीवनातील अविभाज्य घटक असून वृक्ष रोपन करणे ही काळाची गरज असून केवळ वृक्षारोपन करून चालणार नाही तर त्याच्या संगोपनाची ही लोकांनी काळजी घेतली…
