प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे युवकांनी पुढाकार घेत आश्वी पुलावरील जीवघेणे खड्डे स्वखर्चाने बुजवले !
‘खड्डे वाचवा आणि पुन्हा खड्यात जा’ अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आणि दोन्ही आश्वी गावांना जोडणाऱ्या पुलावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य…
