जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचे काम महायुती सरकार करेल : आ.राधाकृष्ण विखे पाटील
लोणी l झुंजार न्यूज राज्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने महायुतीला जनाधार दिला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित करतील. यापुर्वी मुख्यमंत्री पदाची यशस्वी कारकीर्द…
