Tag: जर बियाणेच बोगस असेल तर छोट्या दुकानदारांवर कारवाई का? आ बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्र्यांना केली विचारणा

जर बियाणेच बोगस असेल तर छोट्या दुकानदारांवर कारवाई का? आ बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्र्यांना केली विचारणा

मुंबई । झुंजार न्यूज जर बियाणे निर्मिती कंपनीच्या बियाण्यातच दोष असेल, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असेल तर त्यात कंपनीला दोषी ठरवायचे सोडून गावात असलेल्या छोट्या विक्रेत्यांना दोषी धरण्याचे काय…