निकृष्ठ बियाणे आणि किटकनाशकांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना पुर्ण नुकसान भरपाई : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान
लोणी । झुंझार न्यूज बियाणे आणि रासायनीक औषधांच्या माध्यमातून शेतक-यांचे फसवणूक टाळण्यासाठी नवीन बियाणे, किटकनाशक कायदा केंद्र सरकार आणणार असून, निकृष्ठ बियाणे आणि किटकनाशकांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना पुर्ण नुकसान…
