पश्चिम बंगाल ममतादीदीमुळे झाला आहे कंगाल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
कोलकाता । झुंझार न्यूज मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या काळात पश्चिम बंगालचा विकास होवु शकला नाही. पश्चिम बंगाल मधील मागासवर्गीयांना सामाजिक, आर्थीक न्याय मिळालेला नाही. ममतादीदींच्या काळात पश्चिम बंगालमध्ये गुंडाराज वाढलेले आहे.…
