पावसाळी अधिवेशनात आ. थोरात यांनी जनतेच्या प्रश्नावर सरकारला घेरले
अभ्यासपूर्ण व आक्रमकपणे मांडलेल्या प्रश्नांवर सरकारची भंबेरी संगमनेर । झुंजार न्यूज एका बाजूला राज्यात अनेक विभागात पाऊस पडला नसून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकार मंत्रिमंडळ विस्तार, दिल्ली…
