Tag: प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे युवकांनी पुढाकार घेत आश्वी पुलावरील जीवघेणे खड्डे स्वखर्चाने बुजवले !

आंबीखालसा ग्रामपंचायतीच्या ‘ढिसाळ’ कारभाराविरोधात उपोषणाचे हत्यार; माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने सागर थोरात आक्रमक

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; रिपब्लिकन पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा ग्रामपंचायतीच्या २०२१ ते २०२५ या काळातील मनमानी कारभारावर आणि विविध विकासकामांत झालेल्या कथित…

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे युवकांनी पुढाकार घेत आश्वी पुलावरील जीवघेणे खड्डे स्वखर्चाने बुजवले !

‘खड्डे वाचवा आणि पुन्हा खड्यात जा’ अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आणि दोन्ही आश्वी गावांना जोडणाऱ्या पुलावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य…