भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्ष सोबत येत असतील तर बरोबर घ्यावे–बाळासाहेब थोरात
महाराष्ट्राच्या बांधणीकरिता समविचारी पक्षांनी एकत्र यावे संगमनेर । झुंझार न्यूज निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी लागते. सध्या देशात भाजपचे जे लोकशाही विरोधी राजकारण सुरू आहे ते जनतेच्या हिताचे…
