महायुती सरकारमुळे भोजापूर चारीचे काम अंतिम टप्प्यात !
मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे मोठा दिलासा संगमनेर । झुंजार न्यूज निळवंडे पाण्यापासून वंचित राहीलेल्या दुष्काळी पट्टयातील बारा गावांसाठी महायुती सरकारने दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे भोजापूर चारीच्या…
