राज्यातील शेतकरी बांधवांना शक्ती दे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची देवीचरणी प्रार्थना
संगमनेर । झुंझार न्यूज शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र सध्या परतीच्या पावसाने राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदील झाला असून अशा संकट काळामध्ये त्याला…
