राज्यात तातडीने शंभर टक्के शिक्षक भरती करावी- मा. आ. डॉ तांबे
संगमनेर । झुंजार न्यूज शिक्षण हे समाज विकासाचे प्रभावी माध्यम आहे. राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम थेट गुणवत्तेवर होत असून…
