शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील : आ.बाळासाहेब थोरात
नागपूर । झुंजार न्यूज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी…
