किसान सभेच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, शेतक-यांच्या प्रतिनिधींशी प्रदिर्घ चर्चा केली असून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले फार प्रतिष्ठेचा प्रश्न न करता हा मोर्चा स्थगित करावा : महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
लोणी : झुंजार न्यूज किसान सभेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, शेतक-यांच्या प्रतिनिधींशी प्रदिर्घ चर्चा केली आहे. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. फार प्रतिष्ठेचा प्रश्न न…
