सध्याच्या धावपळीत योगसाधना अत्यंत महत्त्वाची_ योगगुरु उत्तमभाई शहा
कोपरगांव । झुंझार न्यूज प्रत्येकाचे जीवन भौतीक धावपळीमुळे धोक्याचे झाले आहे, अती श्रम, अती भ्रमणध्वनीचा वापर, निकस अन्न, कमी झालेली झोप, अॅलोपॅथी औषधांचा अतिरिक्त वापर, भेसळ, नैसर्गिक असंतुलन यामुळे प्रत्येकजण…
