स्पर्धा परीक्षांचा पाया हा जीवनात अधिकारी होण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या : अकोल्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे
कळस । झुंजार न्यूज स्पर्धा परीक्षांचा पाया हा शिष्यवृत्ती परीक्षा असून जीवनात अधिकारी होण्यासाठी या परीक्षा अतिशय महत्त्वाच्या आहे. कळस शाळेचे यश हे उत्तुंग असून यातून भावी पिढीचे अधिकारी घडतील…
