अहिल्यानगरचा पाणीप्रश्न सुटणार! आमदार सत्यजीत तांबेंच्या पाठपुराव्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांचे ‘जलजीवन’च्या कामांना गती देण्याचे आदेश
मुंबई । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई आणि ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत रखडलेल्या योजनांच्या प्रश्नावर आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्यात एक…
