Tag: आश्वी-उंबरी बाळापूर रस्त्यावरील ‘कपारी’ ठरताहेत जीवघेण्या; साईड पट्ट्या तातडीने भरण्याची आशिष शेळके यांची मागणी

आश्वी-उंबरी बाळापूर रस्त्यावरील ‘कपारी’ ठरताहेत जीवघेण्या; साईड पट्ट्या तातडीने भरण्याची आशिष शेळके यांची मागणी

आश्वी । झुंझार न्यूज आश्वी ते उंबरी बाळापूर या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईड पट्ट्या खचल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने…