उंबरी बाळापूर येथील आदिवाशी वस्तीमधील जलजीवन योजनेची पाण्याची टाकीचं गायब करण्याचे कारस्थान ? आदिवाशी समाज्यासह ग्रामस्थही आक्रमक ! !
संगमनेर / झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी संकल्पनेतून प्रत्येक गावांत जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवितांना एकही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासन घेत असताना उंबरी –…
