कापसावरील आयात शुल्कमाफी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवल्यामुळे भारतीय शेतकरी संकटात : कॉ.बबनराव सालके.
कोल्हार । झुंजार न्यूज आयातशुल्क माफी अधिसूचनेची प्रती जाळण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने 3सप्टेंबर रोजी दुपारी १२वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन किसान…
