गावगाडा वाचवण्यासाठी सरपंच सेवा संघाचा एल्गार; बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना साकडे
१४,२३४ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांनाच ‘प्रशासक’ नेमण्याची मागणी; ग्रामीण महाराष्ट्रात आंदोलनाचे संकेत मुंबई । झुंझार न्यूज राज्यातील ग्रामीण लोकशाहीचा कणा असलेल्या सुमारे १४,२३४ ग्रामपंचायतींची पाच वर्षांची घटनात्मक मुदत फेब्रुवारी २०२६ मध्ये…
