ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘न्याय डेरी’ व ‘पतसंस्था’ ठरणार आधारस्तंभ – महंत दत्तगीरी महाराज
आश्वी खुर्द येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘न्याय नगरी सहकारी पतसंस्थे’चे थाटात उद्घाटन आश्वी । झुंझार न्यूज ग्रामीण भागातील अर्थकारण हे प्रामुख्याने शेती आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून…
