दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ दे : मंत्री विखे पाटील यांची गणरायाकडे मागणी
झरेकाठी । झुंझार न्यूज “भरपूर पाऊस पडून राज्यातील बळीराजाला सुखी कर, आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ दे,” अशी प्रार्थना करीत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने…
