“नदी जोड प्रकल्प ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच संकल्पना; पूरस्थिती टाळण्यासाठी अंमलबजावणी आवश्यक – ना. रामदास आठवले
शिर्डी । झुंझार न्यूज “देशातील अनेक भागांत उद्भवणारी पुराची भीषण परिस्थिती रोखण्यासाठी नदी जोड प्रकल्प राबवणे ही काळाची गरज आहे. ही संकल्पना मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. जर…
