पिण्याच्या पाण्यासह विविध मागणी करिता काढण्यात आलेला मोर्चा , वरिष्ठ आधिकाऱ्याच्या मध्यस्थीने ग्रामपचायतीच्या लेखी आश्वासनानंतर मोर्चा स्थगित !
संगमनेर | झुंजार न्यूज ऐन पावसाळ्यात मागील पंधरा दिवसापासून संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील ग्रामस्थाना पिण्याचे पाणी केवळ नावालाचं येत असल्याने संतप्त झालेल्या नागरीकानी सोमवारी दि. २६ जून रोजी ग्रामपंचायत…
