Tag: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे मानबिंदू : आ. बाळासाहेब थोरात

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना जपा – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

मानवता व संपूर्ण विचार देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगासाठी सदैव प्रेरणादायी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी संगमनेर ।…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील भाजपकडून अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी आंदोलन

काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार संगमनेर । झुंजार न्यूज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल भाजपचे केंद्रीय गृहमंत्री यांनी काढलेल्या अवमान कारक…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना ही अमूल्य देण – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

डॉ.आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वांना समतेचा अधिकार महापरिनिर्वाण दिनानिमित्त संगमनेर मध्ये अभिवादन संगमनेर l झुंजार न्यूज दिन दलितांच्या हक्कासाठी मोठा संघर्ष करणारे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव हे आंतरराष्ट्रीय…

भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर !

आदित्य घाटगे आणि अशोक जगताप यांना समाजप्रेरणा पुरस्कार प्रा .जी.बी. कदम यांना जीवन गौरव पुरस्कार संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहरात दरवर्षी १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुका स्तरावर लागू करावी

संगमनेर / झुंजार न्यूज शासकीय मागासवर्गीय मुला मुलींच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर लागू असलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाही तालुका स्तरावर लागू…

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शेतक-यांचे हितचिंतक : बिपीनदादा कोल्हे

कोपरगाव : झुंजार न्यूज भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधानाचे प्रमुख भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतक-यांच्या उन्नतीसाठी ब्रिटीशांबरोबर संघर्ष केला. त्यांचे शेतीविषयक विचार आजही जसेच्या तसे लागू होतात,. राजकीय शक्तीच सामाजिक…

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे मानबिंदू : आ. बाळासाहेब थोरात

तालुक्यात विविध ठिकाणी जयंती साजरी संगमनेर : झुंजार न्यूज उपेक्षितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे व प्रत्येक भारतीयाला राज्यघटनेच्या माध्यमातून समतेचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे मानबिंदू…