मार्चअखेर ६५० कोटींची ‘एफआरपी’ थकली; ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक, साखर कारखान्यांवर कारवाईची मागणी
मुंबई । झुंझार न्यूज महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी २०२५-२६ च्या चालू हंगामातील सुमारे ६५० कोटी रुपयांची एफ.आर.पी. (Fair and Remunerative Price) अद्याप थकवल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. मार्च…
