राष्ट्रवादीतील बंडखोर हे आता चिमण्या राहिलेल्या नाहीत , ते बलदंड झाले त्यांना साद घालणे कठीण : शरदराव पवार
येवला / झुंजार न्यूज राष्ट्रवादीतील बंडखोर हे आता चिमण्या राहिलेल्या नाहीत. ते बलदंड झाले असून त्यांना या चिमण्यांनो परत फिरा, अशी साद घालण्याची स्थिती नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद…
