राहुरी तालुक्यात भीषण उष्णतेचा कहर; सोनगांवमधील दीड वर्षीय चिमुरडीचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू
झरेकाठी । झुंझार न्यूज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सूर्याचा पारा चाळीशी पार गेला असून, वाढत्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वाढत्या उष्म्याचा फटका आता लहान मुलांना बसू लागला असून,…
