विधानसभेमुळे विश्वास निर्माण झाल्याने आता लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकावर : ना . विखे पाटील
संगमनेर । झुंजार न्यूज आ.अमोल खताळ यांच्या विजयाने तालुक्यात परिवर्तन होवू शकते हा विश्वास विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने सर्वांना मिळाला. भविष्यात अशाच संघटीतपणे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत यश मिळवायचे असल्याने…
