शिबलापूर येथील वीज उपकेंद्रामुळे भारनियमाच्या समस्येतून गावांची मुक्तता होणार : पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर । झुंझार न्यूज वरवंडी येथील सौर उर्जा प्रकल्पामुळे आश्वी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून, शिबलापूर येथील वीज उपकेंद्रामुळे भारनियमाच्या समस्येतून गावांची मुक्तता होणार असल्याची माहीती जलसंपदा…
