शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह बोगस बियाणे व खत विकणाऱ्यांकडेही सरकारचे दुर्लक्ष – आ . बाळासाहेब थोरात
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज संगमनेर प्रतिनिधी एका बाजूला राज्यात पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारला मात्र मंत्रिमंडळ विस्तार,खातेवाटप आणि दिल्लीला जायचे, यायचे पडले…
