निळवंडे पाण्याचा प्रवाह तळेगावच्या दिशेने रवाना,शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद !
संगमनेर । झुंजार न्यूज गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या तळेगाव आणि पंचक्रोशीतील गावांना निळवंडे धरणातील पाणी पोहोचल्याने लाभक्षेत्राातील शेतकऱ्यांना एैन दुष्काळाच्या परिस्थितीत दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…
