Tag: संगमनेरमध्ये पाणी प्रश्नावरून राजकीय ठिणगी; ‘विखे-खताळांना निवडणुका जवळ आल्यावरच योजना आठवली का?’ – सचिन दिघेंचा बोचरा सवाल

संगमनेरमध्ये पाणी प्रश्नावरून राजकीय ठिणगी; ‘विखे-खताळांना निवडणुका जवळ आल्यावरच योजना आठवली का?’ – सचिन दिघेंचा बोचरा सवाल

संगमनेर । झुंझार न्यूज तळेगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरवस्थेवरून संगमनेरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या वर्षभरापासून ही योजना बंद असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल…