डॉ.मिलींद जोशी यांच्याकडून भाषेच्या उच्चारांचे भान राज्यकर्त्यांनी राखण्याचा सल्ला !
लोणी । झुंजार न्यूज सुसंस्कृत राज्याची ओळख टिकवायची असेल तर, समाजाला साहित्याभिमुख आणि साहित्यीकांना ज्ञान सत्तेचा दरारा निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. तत्वज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा योग्य मिलाफ करुन समाजाची मनं…
